भारतावर कोण कोणत्या सुलतानांनी राज्य केले?www.marathihelp.com

१५२६ पर्यंत होती. दिल्ली सल्तनतीत अनेक घराण्यांनी राज्ये केली. कुत्बुद्दिन ऐबक, शामसुद्दिन इल्तुतमिश, रजिया सुलतान, झियासुद्दिन बल्बन, जलाउद्दिन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, झियासुद्दिन तुघलक, महम्मद तुघलक, फिरुज शाह तुघलक , खिज्र खान, इब्राहिम लोधी.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:34 ( 1 year ago) 5 Answer 5733 +22